• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“एक फतवा निघाला तर 90% मतदान होतं आणि आम्ही…”, नाशिकमधील सभेत मंत्री गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 15, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
“एक फतवा निघाला तर 90% मतदान होतं आणि आम्ही…”, नाशिकमधील सभेत मंत्री गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

नाशिक, 15 मे : एक फतवा निघाला तर 90% मतदान होतं आणि आम्ही काय करत आहोत. विविध कारणे पुढे करत आपण आपले मतदान करत नाहीत. मित्रहो, आपण जर अशी सुस्ती दाखवली तर भविष्यात खूप मोठ्या संकटाचा आपल्याला सामना करावा लागेल, असे राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन म्हणाले. ते नाशिक येथील जाहीरसभेत बोलत होते.

काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन? –
मंत्री गिरीश महाजन उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, ही निवडणूक आपल्या देशासाठी आणि आपल्या स्वाभिमानासाठी सर्वात महत्वाची आहे. ही निवडणूक जातीपातीची नसून देशाच्या स्वाभिमानाची ही निवडणूक आहे. काही समाजातील लोकं कुणी दुबई तर कुणी सिंगापूर किंवा मलेशियातून मतदानासाठी येत आहेत. आणि आपण मात्र, सुस्त आहोत. आपलं मतदान कुठे 50-55 टक्के तर कुठे 60 टक्के मग आपण कधी जागृत होणार आहोत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल –
मंत्री महाजन पुढे म्हणाले की, एक फतवा निघाला तर 90% मतदान होतं आणि आम्ही काय करत आहोत. विविध कारणे पुढे करत आपण आपले मतदान करत नाहीत. मित्रहो, आपण जर अशी सुस्ती दाखवली तर भविष्यात खूप मोठ्या संकटाचा आपल्याला सामना करावा लागेल, असेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले. आणि म्हणून महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी 85 ते 90 टक्के याठिकाणी मतदान झालेच पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

“मोदीजींशिवाय आपल्याला कुठलाही पर्याय नाही” –
विरोधकांना मोदींजीची त्यांना अॅलर्जी आहे. या देशात पुन्हा आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचे असेल, देशाला महासत्ता बनावयचे असेल, देशाला सुजलाम-सुफलाम करायचे असेल, देशाला सुरक्षित करायचे असेल तर मोदीजींशिवाय आपल्याला कुठलाही पर्याय नाही. गेल्या 10 वर्षांपासून मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. आज देश सुपर पॉवर होऊ पाहत आहे. चीन, पाकिस्तान सारख्या देश आपल्याकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाही, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

नाशिकमध्ये जाहीरसभेचे आयोजन –
नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ नाशिकच्या पिंपळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीरसभा पार पडली. या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री दादा भूसे यांच्यासह महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते.

हेही वाचा : लोकसभा निवडणूक 2024 : जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघाची अंतिम मतदानाची टक्केवारी जाहीर

बातमी शेअर करा !
Share
Tags: girish mahajan nashik sabhaLokSabha Election 2024mahyutiminister girish mahajannashik

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार

July 31, 2025
जळगाव शहरात राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन; विविध राज्यांतील फिडे मानांकन प्राप्त 400 खेळाडूंचा असणार समावेश

जळगाव शहरात राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन; विविध राज्यांतील फिडे मानांकन प्राप्त 400 खेळाडूंचा असणार समावेश

July 29, 2025
'Pending liability funds for completed works under the Tribal Development Department should be distributed immediately'; Deputy Chief Minister Ajit Pawar's instructions

‘आदिवासी विकास विभागांतर्गत पूर्ण कामांचा प्रलंबित दायित्व निधी तातडीने वितरित करावा’; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

July 29, 2025
Government's big decision for women's self-help groups, these 8 decisions approved in the state cabinet meeting

maharashtra cabinet meeting : महिला बचत गटांसाठी सरकारचा मोठा निर्णय, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या 8 निर्णयांना मान्यता

July 29, 2025
Pune Update : पतीसाठी रोहिणी खडसे कोट घालून थेट न्यायालयात; सुनावणीनंतर काय म्हणाल्या?

Pune Update : पतीसाठी रोहिणी खडसे कोट घालून थेट न्यायालयात; सुनावणीनंतर काय म्हणाल्या?

July 29, 2025
ई-पॉस प्रणालीतून खत विक्री बंधनकारक – महाराष्ट्र शासनाचा सर्व खत विक्रेत्यांना इशारा

ई-पॉस प्रणालीतून खत विक्री बंधनकारक – महाराष्ट्र शासनाचा सर्व खत विक्रेत्यांना इशारा

July 29, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page