• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“एक फतवा निघाला तर 90% मतदान होतं आणि आम्ही…”, नाशिकमधील सभेत मंत्री गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 15, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
“एक फतवा निघाला तर 90% मतदान होतं आणि आम्ही…”, नाशिकमधील सभेत मंत्री गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

नाशिक, 15 मे : एक फतवा निघाला तर 90% मतदान होतं आणि आम्ही काय करत आहोत. विविध कारणे पुढे करत आपण आपले मतदान करत नाहीत. मित्रहो, आपण जर अशी सुस्ती दाखवली तर भविष्यात खूप मोठ्या संकटाचा आपल्याला सामना करावा लागेल, असे राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन म्हणाले. ते नाशिक येथील जाहीरसभेत बोलत होते.

काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन? –
मंत्री गिरीश महाजन उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, ही निवडणूक आपल्या देशासाठी आणि आपल्या स्वाभिमानासाठी सर्वात महत्वाची आहे. ही निवडणूक जातीपातीची नसून देशाच्या स्वाभिमानाची ही निवडणूक आहे. काही समाजातील लोकं कुणी दुबई तर कुणी सिंगापूर किंवा मलेशियातून मतदानासाठी येत आहेत. आणि आपण मात्र, सुस्त आहोत. आपलं मतदान कुठे 50-55 टक्के तर कुठे 60 टक्के मग आपण कधी जागृत होणार आहोत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल –
मंत्री महाजन पुढे म्हणाले की, एक फतवा निघाला तर 90% मतदान होतं आणि आम्ही काय करत आहोत. विविध कारणे पुढे करत आपण आपले मतदान करत नाहीत. मित्रहो, आपण जर अशी सुस्ती दाखवली तर भविष्यात खूप मोठ्या संकटाचा आपल्याला सामना करावा लागेल, असेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले. आणि म्हणून महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी 85 ते 90 टक्के याठिकाणी मतदान झालेच पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

“मोदीजींशिवाय आपल्याला कुठलाही पर्याय नाही” –
विरोधकांना मोदींजीची त्यांना अॅलर्जी आहे. या देशात पुन्हा आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचे असेल, देशाला महासत्ता बनावयचे असेल, देशाला सुजलाम-सुफलाम करायचे असेल, देशाला सुरक्षित करायचे असेल तर मोदीजींशिवाय आपल्याला कुठलाही पर्याय नाही. गेल्या 10 वर्षांपासून मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. आज देश सुपर पॉवर होऊ पाहत आहे. चीन, पाकिस्तान सारख्या देश आपल्याकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाही, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

नाशिकमध्ये जाहीरसभेचे आयोजन –
नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ नाशिकच्या पिंपळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीरसभा पार पडली. या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री दादा भूसे यांच्यासह महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते.

हेही वाचा : लोकसभा निवडणूक 2024 : जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघाची अंतिम मतदानाची टक्केवारी जाहीर

बातमी शेअर करा !
Share
Tags: girish mahajan nashik sabhaLokSabha Election 2024mahyutiminister girish mahajannashik

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page