• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे भाजप सत्तेत’, मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरून बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 27, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
‘एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे भाजप सत्तेत’, मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरून बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

अमरावती, 27 नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक यश मिळाले. तर दुसरीकडे राज्यातील दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यापैकीच एक म्हणजे अचलपूर मतदारसंघातून पराभूत झालेले आमदार बच्चू कडू. भाजपचे प्रविण तायडे यांनी त्यांचा पराभव केला आहे. दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवर त्यांनी भाष्य केले आहे.

बच्चू कडू काय म्हणाले? –
बच्चू कडू म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे भाजप सत्तेत आले. त्यांनी बंड केले नसते तर भाजप सत्तेत आले नसते. आणि सत्तेत आले नसते तर भाजपचा हा प्रयोग यशस्वी झाला नसता. यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाचे श्रेय हे शिंदे साहेबांना जाते. खरंतर, त्यांनी बंडखोरी केली नसती तर तुम्हाला मागील अडीच वर्षांपासूनची सत्ता मिळाली नसती. आणि सत्ता मिळाली नसती तर लाडकी बहिण योजनाही आणता आणली नसती.

दरम्यान, तुम्हाला एकनाथ शिंदे यांच्यामुळे लाडकी बहिण भेटली आणि लाडकी बहिण भेटल्यामुळे भाजपचे लाडके भाऊ सत्तेत यायला लागले. दरम्यान, ज्यांनी तुम्हाला लाडकी बहिण योजना आणून दिली त्या लाडक्या भावाकडे तुम्हाला दुर्लक्ष करुन चालणार नाही, असेही बच्चू कडू म्हणाले.

बच्चू कडू यांचा पराभव –
विधानसभा निवडणुकीत प्रहार पक्षाचे प्रमुख तथा माजी मंत्री बच्चू कडू यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपचे प्रविण तायडे यांन त्यांचा पराभव केला. यामध्ये प्रविण तायडे यांना 78 हजार 201 तर बच्चू कडू यांना 66 हजार 070 इतकी मते मिळाली. दरम्यान, अचलपूर मतदारसंघाचे सलग चार वेळा आमदार राहिलेले बच्चू कडू यांचा 12 हजार 131 मतांनी पराभव झाला.

हेही वाचा : एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस… मुख्यमंत्री पदाची खुर्ची कोणाची?; चार दिवस उलटले तरी तिढा कायम

बातमी शेअर करा !
Share
Tags: bacchu kaducm post of maharastrapoliticssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page