देश-विदेश

भारत-पाक युद्ध थांबलं! भारतानं काय साध्य केलं अन् काय गमावलं?; डॉ. सतीश ढगे यांची विशेष मुलाखत

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. असं असताना अमेरिकेच्या मध्यस्थीनं काल भारत आणि...

Read more

तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार; नेमकं काय आहे प्रकल्पाचे वैशिष्ट्ये

भोपाळ, 10 मे : तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली....

Read more

भारत आणि पाकिस्तानात ‘तूर्तास’ युद्धविराम; शस्त्रसंधी (Ceasefire) म्हणजे काय? वाचा, एका क्लिकवर

नवी दिल्ली, 11 मे : भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल 10 मे संध्याकाळी 5 वाजेपासून शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे....

Read more

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट; भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा अन् भारत-पाक युद्ध थांबलं, आज नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली, 10 मे : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या हल्ल्यांना पूर्णविराम मिळाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष...

Read more

गुड न्यूज! मान्सूनच्या आगमनाची तारीख समोर, ‘या’ तारखेला वेळेआधीच केरळमध्ये धडकणार

मुंबई, 10 मे : राज्यात यंदा कडाक्याचा उन्हाळा जाणवत असताना मागील आठ दिवसांपासून राज्यातील विविध भागात ढगाळ वातावरण असून ठिकठिकाणी...

Read more

‘पाकिस्तानकडून 400 ड्रोनद्वारे 36 ठिकाणी हल्ला अन् भारतानं दिलं जोरदार प्रत्युत्तर;’ कर्नल सोफिया यांनी पुराव्यासह सगळच सांगितलं

नवी दिल्ली, 9 मे : पाकिस्तानने 8 ते 9 मे रोजीच्या मध्यरात्री सैन्याला लक्ष्य बनवत भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केले....

Read more

मोठी बातमी! पाकिस्तानच्या गोळीबारात मुंबईचा जवान शहीद; मुरली नाईक यांना सीमेवर वीरमरण

मुंबई, 9 मे : पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर गोळीबार केलेल्या गोळाबारात मुंबईचा जवान शहीद झालाय. मूळच्या आंध्रप्रदेश राज्यातील आणि सध्या मुंबईतील...

Read more

जम्मूच्या सांबामध्ये 7 अतिरेक्यांचा खात्मा; बीएसएफची जबरदस्त कामगिरी

सांबा, 9 मे : बीएसएफने जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळून लावला असून यामध्ये 7 अतिरेक्यांचा खात्मा...

Read more

Breaking : आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित, अंतिम टप्प्यातील सामने थांबवले

नवी दिल्ली, 9 मे : भारत आणि पाकिस्तानात सध्या मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरापतींमुळे भारताकडून...

Read more

Breaking! पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांमुळे वातावरण तापलं; भारताची लाहोरमधूनच प्रत्युत्तरास सुरूवात

नवी दिल्ली, 8 मे : भारतानं दहशतवाद्यांचे तळे नेस्तानाबूत करत ऑपरेशन यशस्वी केल्यानंतर पाकिस्तान हादरला. मात्र, पुन्हा एकदा पाकिस्तानाच्या कुरापती...

Read more
Page 15 of 45 1 14 15 16 45

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page