महाराष्ट्र

Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार, खंडणीच्या वादातून रचला हत्येचा कट, एकूण आरोपी किती?

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण...

Read more

पाचोऱ्याचे सुपूत्र आणि अहिराणी अभ्यासक डॉ. रमेश सुर्यवंशी यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

मुंबई : पाचोऱ्याचे सुपूत्र आणि अहिराणी बोली भाषेचे अभ्यासक डॉ. रमेश सुर्यवंशी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक...

Read more

minister sanjay savkare : ‘त्या’ वक्तव्यावरुन मंत्री संजय सावकारेंनी मागितली माफी, म्हणाले…

जळगाव - बलात्कार घडतात असं मी काही बोललेलो नाही. सगळ्यात आधी जर कुणाचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो....

Read more

WhatsApp Governance : राज्यातील सर्व सेवा आता व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील सर्व सेवा आता व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुख्यमंत्री...

Read more

‘एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही, असं म्हणता येत नाही’, मंत्री संजय सावकारेंचं धक्कादायक वक्तव्य

भंडारा - एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही, असं म्हणता येत नाही गुन्हेगारी वृत्ती हे प्रत्येक ठिकाणी कुठे ना...

Read more

kaviteche gav : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे शिरवाडे-वणी ‘कवितेचे गाव’ म्हणून घोषित

नाशिक : ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या नावाने शिरवाडे येथे पुढील वर्षापासून दोन दिवसीय कुसुमाग्रज महोत्सवाचे...

Read more

Jalgaon DM Ayush Prasad : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने रचला नवा विक्रम, महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक!

जळगाव, 27 फेब्रुवारी : राज्यातील प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या 100 दिवसांच्या "कार्यालयीन सुधारणा" विशेष...

Read more

सर्व अधिकाऱ्यांनी सुप्रशासन राबविताना AI च्या साहाय्याने ‘या’ त्रिसूत्रीवर भर द्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 27 फेब्रुवारी : लोकाभिमुखता, गतिशीलता आणि पारदर्शकता ही त्रिसूत्री सुप्रशासनामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे येत्या काळात सर्वच क्षेत्रात...

Read more

पाचोरा-जामनेर रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेजमध्ये रूपांतर होणार, भुसावळ रेल्वे विभागाच्या विकासासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई, 27 फेब्रुवारी : केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी आज भुसावळ रेल्वे विभागाच्या विकासासंदर्भात...

Read more

ग्रामीण भागात ‘हर घर जल’ योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्त्वाचे निर्देश, नेमकं काय म्हणाले?

मुंबई, 27 फेब्रवारी : राज्यातील प्रत्येक गावाला स्वच्छ आणि सुरक्षीत पाणी पुरवठा, शाश्वत स्वच्छता यासोबतच ‘हर घर जल’ योजनेद्वारे 100...

Read more
Page 93 of 195 1 92 93 94 195

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page