• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अंतरवाली ते थेट आझाद मैदान; मराठा मोर्चाचा मार्ग ठरला, मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आंदोलनाचे नियोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 12, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
अंतरवाली ते थेट आझाद मैदान; मराठा मोर्चाचा मार्ग ठरला, मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आंदोलनाचे नियोजन

जालना, 12 सप्टेंबर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनाची घोषणा केली असून, 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथून मराठा समाजाचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होईल. मुंबईत आझाद मैदानावर पोहोचल्यानंतर आरक्षण मिळेपर्यंत आमरण उपोषण करण्याचा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला.

‘असे’ असेल आंदोलनाचे नियोजन –

मनोज जरांगे यांनी जाहीर केलेल्या नियोजनानुसार, १५ सप्टेंबर रोजी पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे, १६ सप्टेंबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे, १७ सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील हडपसर येथे, तर १८ सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे मुक्काम करण्यात येणार आहे. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू करण्याचे नियोजन आहे. गरज भासल्यास कोपरखैरणे येथेही मुक्काम होऊ शकतो, असे जरांगे यांनी सांगितले.

दरम्यान, मोर्चाच्या मार्गावर दररोज सुमारे १०० किलोमीटर अंतर पार करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या जिल्ह्यांतून मोर्चा जाणार आहे, तेथील नागरिकांनी रस्त्यावर येऊन मोर्चाला आशीर्वाद द्यावा आणि त्यानंतर आपल्या कामावर परतावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन –

मुंबईतील आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारची दगडफेक, जाळपोळ किंवा वाहनांची तोडफोड करू नये. वाहनचालकांनीही शांततेने वाहने चालवावीत. लोकशाही मार्गाने आंदोलन करून मराठा आरक्षणाचा हक्क मिळवायचा आहे, त्यामुळे सर्वांनी शांततेचा मार्ग स्वीकारावा, अशी आचारसंहिताही जरांगे यांनी आंदोलकांना दिली.

मुंबईपर्यंत मोर्चेकऱ्यांना पोहोचविण्यासाठी चारचाकी वाहनधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. मुंबईच्या वेशीपर्यंत वाहनांनी सोडावे आणि त्यानंतर वाहने परत घेऊन जावीत, असेही त्यांनी सांगितले. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेसमोर मोठ्या जनसमुदायाच्या व्यवस्थापनाचे आव्हान उभे राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: सरपंचांची मुदत संपली; प्रशासक आले, पाचोरा तालुक्यात कोणत्या ग्रामपंचायतीची जबाबदारी कोणाकडे?

बातमी शेअर करा !
Share
Tags: manoj jarange patilmaratha march antarwali to mumbaimaratha reservationmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंतरवाली ते थेट आझाद मैदान; मराठा मोर्चाचा मार्ग ठरला, मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आंदोलनाचे नियोजन

अंतरवाली ते थेट आझाद मैदान; मराठा मोर्चाचा मार्ग ठरला, मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आंदोलनाचे नियोजन

September 12, 2026
सरपंचांची मुदत संपली; प्रशासक आले, पाचोरा तालुक्यात कोणत्या ग्रामपंचायतीची जबाबदारी कोणाकडे?

सरपंचांची मुदत संपली; प्रशासक आले, पाचोरा तालुक्यात कोणत्या ग्रामपंचायतीची जबाबदारी कोणाकडे?

September 12, 2026
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध- मंत्री दादाजी भुसे

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध- मंत्री दादाजी भुसे

September 12, 2026
पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

September 11, 2026
पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

September 11, 2026
आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

September 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page