• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मनोज जरांगेंचा सरकारला उपोषणाचा इशारा अन् मंत्री गुलाबराव पाटील यांची यावर प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 14, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
मनोज जरांगेंचा सरकारला उपोषणाचा इशारा अन् मंत्री गुलाबराव पाटील यांची यावर प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

जळगाव, 14 जुलै : सरकारने जर आरक्षण दिले नाही तर स्थगित केलेले उपोषण अंतरवालीत 20 तारखेला पुन्हा सुरु करणार आहे. आता कठोर उपोषण होईल आणि आता मेलो तरी माघार नाही. पण मराठ्यांवर गुलाल मी टाकणार आहे, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय.

काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील? –
मंत्री गुलाबराव पाटील याबाबत म्हणाले की, हैदराबादच्या नोंदी आणायच्या असतील तर थोडे वेट अँड वॉच करावे लागेल. ओबीसी आणि मराठा समाज हा आजपर्यंत कायम भाऊबंदकीसारखा राहिला आहे तसचे यापुढेही कायम राहिला पाहिजे, असेच त्यांनी पुढचे निर्णय घ्यावे.

दहा टक्के आरक्षण –
मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, आरक्षणासाठी सरकार ज्या पद्धतीने शक्य होईल, त्या पद्धतीने काम करत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये आरक्षण दिले होते. मात्र, कालांतराने ते टिकले नाही. आताही सरकारमधील सर्व मंत्री, दोन उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांनी दहा टक्के आरक्षण दिलेले आहे.

दोन्ही बाजूने शांतता पाळली पाहिजे –
मराठा आरक्षणावर पुढचाही तोडगा काढण्याकरता सरकार सक्रिय आहे. शेवटी हैदराबादच्या नोंदी आणायच्या असतील तर थोडे वेट अँड वॉच करावे लागेल. ओबीसी आणि मराठा समाज हे दोघेही भाऊ असल्याने त्यांच्यात कटूता निर्माण होऊ नये म्हणून दोन्ही बाजूने शांतता पाळली पाहिजे, हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. निवडणुकीत उमेदवार उभा करायचा की नाही हा त्यांचा विषय असून इतर सुद्धा आपले भाऊच आहे हे त्यांनी मानले पाहिजे. ओबीसी आणि मराठा समाज हा आजपर्यंत कायम भाऊबंदकीसारखा राहिला असल्याचे मंत्री पाटील यांनी म्हटले.

हेही वाचा : ‘आमच्या 50 जणांच्या टीमने काढलेली विकेट कुणीही…,’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao patil latest newsgulabrao patil on manoj jarangejalgaon newsmanoj jarangeminister gulabrao patil

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page