• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

आम्ही उठाव केला, गद्दारी नाही; महायुतीच्या मेळाव्यात आमदार किशोर पाटील काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 15, 2024
in पाचोरा, खान्देश, ताज्या बातम्या
आमदार किशोर पाटील मेळाव्यात बोलताना

आमदार किशोर पाटील मेळाव्यात बोलताना

ईसा तडवी, प्रतिनिधी
जळगाव, 15 जानेवारी : राज्यात जून 2022 मध्ये मोठा राजकीय भूकंप घडला. शिवसेनेत फूट पडल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि महायुतीचे सरकार अस्तित्वात आले. यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. यावर आता आमदार किशोर पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले आमदार किशोर पाटील? –
आम्ही जे काही केले आहे, तो उठाव केला आहे, ती गद्दारी नाही, असे वक्तव्य आमदार किशोर पाटील यांनी केले. जळगावात आयोजित केलेल्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या बैठकीला जिल्ह्यातील महायुतीतील नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

ती गद्दारी नाही –
आमदार किशोर पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिवसेना, भाजपने युती म्हणून निवडणूक लढवली. निवडणुकीनंतर विरोधात उभे राहिलो. लढलो सोबत पण सत्ता विरोधकांसोबत स्थापन केली आणि पुन्हा आज पुन्हा सोबत आलो आहोत, मात्र, आज आम्ही जे काही केले आहे ती गद्दारी नाही, तर तो उठाव होता. वर नेत्यांमध्ये समन्वय असेल तर खालीही तो हवा, असेही आमदार किशोर पाटील म्हणाले.

आमदारांनी व्यक्त केली खंत –
बाजार समितीची निवडणूकीसाठी मी शिवसेना-भाजप युतीचे सर्व उमेदवार घेतलेत भाजपमधील सर्वांना मला सांगितले आम्ही येतोय, मात्र अचानक असे काय झाले की, त्यांनी फोनही उचलले नाहीत आणि कार्यक्रमालाही आले नाहीत, अशी खंत आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केली.

महायुती म्हणून लढवूया –
आमदार पाटील पुढे म्हणाले की, आमचे काही चुकत असेल तर आम्हाला जोड्याने मारा, पण आमच्यात चाललेले वादळ जर कुणाच्याच लक्षात येत नसेल तर हे अत्यंत वाईट आहे. येणाऱ्या निवडणुका महायुती म्हणून लढवूया आणि प्रचंड बहुमत मिळवूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा : पाचोरा येथील ट्रकचालकांच्या नवीन कायद्याविरोधातील आमरण उपोषणाला मानवाधिकार संघटनेचा पाठिंबा

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon politicsmla kishor appa patilmla kishor patilshivsena

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video | ‘जय श्रीराम’चा उल्लेख; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्ल्ड चॅम्पियन्स सोबत संवाद साधताना सांगितले श्रद्धेचं महत्व

Video | ‘जय श्रीराम’चा उल्लेख; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्ल्ड चॅम्पियन्स सोबत संवाद साधताना सांगितले श्रद्धेचं महत्व

November 6, 2025
Pachora News : नगरदेवळा येथे अल-खिदमत फाउंडेशनतर्फे प्रथमच सामूहिक विवाह सोहळा संपन्न

Pachora News : नगरदेवळा येथे अल-खिदमत फाउंडेशनतर्फे प्रथमच सामूहिक विवाह सोहळा संपन्न

November 6, 2025
भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; खान्देशात कोणाला मिळाली जबाबदारी

भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; खान्देशात कोणाला मिळाली जबाबदारी

November 6, 2025
प्रगतिशील महाराष्ट्र 2025 प्रदर्शनाची ऊत्साहात सांगता; जळगावकरांचा मिळाला उत्स्फुर्त प्रतिसाद

प्रगतिशील महाराष्ट्र 2025 प्रदर्शनाची ऊत्साहात सांगता; जळगावकरांचा मिळाला उत्स्फुर्त प्रतिसाद

November 6, 2025
Jalgaon News : युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे – अभिनेत्री श्रेया बुगडे

Jalgaon News : युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे – अभिनेत्री श्रेया बुगडे

November 6, 2025
दुर्गम भागांपर्यंत इंटरनेट सेवा पोहोचण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल! स्टारलिंक कंपनीशी सामंजस्य करार; महाराष्ट्र ठरले देशात पहिले राज्य

दुर्गम भागांपर्यंत इंटरनेट सेवा पोहोचण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल! स्टारलिंक कंपनीशी सामंजस्य करार; महाराष्ट्र ठरले देशात पहिले राज्य

November 6, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page