• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

आम्ही उठाव केला, गद्दारी नाही; महायुतीच्या मेळाव्यात आमदार किशोर पाटील काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 15, 2024
in पाचोरा, खान्देश, ताज्या बातम्या
आमदार किशोर पाटील मेळाव्यात बोलताना

आमदार किशोर पाटील मेळाव्यात बोलताना

ईसा तडवी, प्रतिनिधी
जळगाव, 15 जानेवारी : राज्यात जून 2022 मध्ये मोठा राजकीय भूकंप घडला. शिवसेनेत फूट पडल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि महायुतीचे सरकार अस्तित्वात आले. यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. यावर आता आमदार किशोर पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले आमदार किशोर पाटील? –
आम्ही जे काही केले आहे, तो उठाव केला आहे, ती गद्दारी नाही, असे वक्तव्य आमदार किशोर पाटील यांनी केले. जळगावात आयोजित केलेल्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या बैठकीला जिल्ह्यातील महायुतीतील नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

ती गद्दारी नाही –
आमदार किशोर पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिवसेना, भाजपने युती म्हणून निवडणूक लढवली. निवडणुकीनंतर विरोधात उभे राहिलो. लढलो सोबत पण सत्ता विरोधकांसोबत स्थापन केली आणि पुन्हा आज पुन्हा सोबत आलो आहोत, मात्र, आज आम्ही जे काही केले आहे ती गद्दारी नाही, तर तो उठाव होता. वर नेत्यांमध्ये समन्वय असेल तर खालीही तो हवा, असेही आमदार किशोर पाटील म्हणाले.

आमदारांनी व्यक्त केली खंत –
बाजार समितीची निवडणूकीसाठी मी शिवसेना-भाजप युतीचे सर्व उमेदवार घेतलेत भाजपमधील सर्वांना मला सांगितले आम्ही येतोय, मात्र अचानक असे काय झाले की, त्यांनी फोनही उचलले नाहीत आणि कार्यक्रमालाही आले नाहीत, अशी खंत आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केली.

महायुती म्हणून लढवूया –
आमदार पाटील पुढे म्हणाले की, आमचे काही चुकत असेल तर आम्हाला जोड्याने मारा, पण आमच्यात चाललेले वादळ जर कुणाच्याच लक्षात येत नसेल तर हे अत्यंत वाईट आहे. येणाऱ्या निवडणुका महायुती म्हणून लढवूया आणि प्रचंड बहुमत मिळवूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा : पाचोरा येथील ट्रकचालकांच्या नवीन कायद्याविरोधातील आमरण उपोषणाला मानवाधिकार संघटनेचा पाठिंबा

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon politicsmla kishor appa patilmla kishor patilshivsena

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page