• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“…तर खुर्च्या खाली करा”, महाविकास आघाडीच्या आंदोलनात उन्मेश पाटील यांची मंत्र्यांवर टीका, नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 11, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
“…तर खुर्च्या खाली करा”, महाविकास आघाडीच्या आंदोलनात उन्मेश पाटील यांची मंत्र्यांवर टीका, नेमकं काय म्हणाले?

जळगाव, 11 जुलै : जिल्ह्यात तीन-तीन मंत्री असतानाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाहीये. न्याय देऊ शकत नसाल तर खुर्च्या खाली करा, अन्यथा महाविकास आघाडी लोकांपर्यंत पोहचून आंदोलनाचा मार्ग स्विकारेल, असे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यातील तीन मंत्री हे काम बिघाडा असल्याची टीका यावेळी उन्मेश पाटील यांनी केली.

उन्मेश पाटील काय म्हणाले? –
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात महाविकास आघाडीच्यावतीने काल जळगावात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या समस्यांना कोणीच वाली राहिलेले नाहीये. त्यांचात जर हिंमत असेल तर त्यांनी उत्तर द्यावे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या. मात्र, यांच्यात एकातही हिंमत नाहीये. यांचा एकाचाही अभ्यास नाहीये. यांना एकाही प्रश्नाची जाण नाही, अशी टीकाही माजी खासदार उन्मेश पाटील यांनी यावेळी केली.

भाजपवर टीका –
मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसायची. ओबीसीची मागण्या मान्य न करता त्यांच्या भावनांसोबत खेळायचे. आदिवासी समाजामध्ये भांडणे लावायचे. धनगर समाजाला एसटी समकक्ष करतो, असे आश्वासन देऊन त्याची अंमलबजावणी करायची नाही. यापद्धतीने कामे करून केवळ याठिकाणी सामाजिक तेढ निर्माण करून आपली पोळी भाजता येईल का, असे हे सत्ताधारी बघत आहेत. यामुळे भाजपचा चेहरा उघड झाला असल्याची टीका उन्मेश पाटील यांनी केली.

तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार –
शेतकऱ्यांच्या मागणीसाठी जळगावातून क्रांतीला सुरूवात झाली असून जोपर्यंत शाश्वत उत्तर मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार. तसेच टप्प्याटप्प्याने महाविकास आघाडीकडून ही आंदोलन करण्यात येणार असेही पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : Special Interview : 7 हजार 200 कोटींचा प्रकल्प; जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांना होणार मोठा फायदा

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon livemahavikas aghadi andolansuvarna khandesh liveunmesh patil criticsunmesh patil latest news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page