• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘त्या’ अतिरेक्यांशी लढावं की देशांतर्गत अतिरेक्यांशी लढावं हाही मोठा प्रश्न! मंत्री गिरीश महाजनांचा राऊतांवर निशाणा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 16, 2025
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
‘त्या’ अतिरेक्यांशी लढावं की देशांतर्गत अतिरेक्यांशी लढावं हाही मोठा प्रश्न! मंत्री गिरीश महाजनांचा राऊतांवर निशाणा

जळगाव, 16 मे : भारत-पाक यांच्यात शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लष्काराचे कौतुक केले. मात्र, राजकीय नेतृत्वावर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी राऊतांनी केली होती. दरम्यान, राज्याचे जलसंपदा तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधलाय.

मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –
जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले मंत्री गिरीश महाजन यांन आज पत्रकारांनी संजय राऊतांच्या टीकेबाबत प्रश्न विचारला. युद्ध सुरू असताना संपुर्ण देश पंतप्रधान मोदी तसेच सेनेच्या पाठीशा होता. अशावेळी राऊत म्हणतात की, नरेंद्र मोदी-अमित शहा यांनी राजीनामा द्यावा. मला वाटतं की, आपण आता त्या अतिरेक्यांशी लढावं की देशांतर्गत अतिरेक्यांशी लढाव, हाही मोठा प्रश्न असल्याचे असे मंत्री गिरीश महाजन यावेळी म्हणाले.

राऊतांच्या पुस्तकाला फारसं महत्व देण्याची गरज नाही –
खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना याबाबतचा प्रश्न मंत्री गिरीश महाजन यांना विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले की, मला वाटतं की, त्यांच्या पुस्तकाला किती महत्वा द्यावं संजय राऊत किती विश्वासहार्य माणूस हे सर्वांना माहितीये. त्यामुळे त्यांनी काय लिहिलं हे मी वाचलं नाही आणि वाचणारही नाही. दरम्यान, राऊतांच्या पुस्तकाला फारसं महत्व देण्याचं गरज नसल्याचे मंत्री महाजन म्हणाले.

काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेले आणि आपल्या विचारांना तिलांजली दिलेल्या शिवसेनेसोबत आम्ही नसून आम्ही खऱ्या शिवसेनेसोबत आहोत. तसेच विचारांना तिलांजली दिल्यानंतर त्यांची आज काय परिस्थिती झाली. त्यामुळे रोज सकाळी बडबड त्यांना करावी, लागते, अशा खोचक शब्दातही मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांचा समाचार घेतलाय.

हेही वाचा : बोगस बियाणे व खत विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा; पालकमंत्र्यांचे आदेश

    बातमी शेअर करा !
    Share
    Tags: girish mahajanheaven in helljalgaon newsmaharastra politicssanjay rautsuvarna khandesh live

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

    महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

    June 17, 2026
    पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

    पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

    June 17, 2026
    महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

    महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

    June 17, 2026
    ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

    ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

    June 15, 2026
    राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

    राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

    June 13, 2026
    ‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

    ‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

    June 13, 2026
    • About
    • Contact Us
    • TERM AND CONDITIONS
    © 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    No Result
    View All Result
    • Home
    • जळगाव जिल्हा
      • जळगाव शहर
      • पाचोरा
      • धरणगाव
      • एरंडोल
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • जामनेर
      • पारोळा
      • बोदवड
      • भडगाव
      • भुसावळ
      • यावल
      • रावेर
      • मुक्ताईनगर
    • महाराष्ट्र
    • खान्देश
      • धुळे
      • नंदुरबार
    • देश-विदेश
    • क्राईम
    • व्हिडीओ
    • साहित्य-परंपरा
    • मनोरंजन
    • करिअर
    • WEB STORIES

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    Share

    You cannot copy content of this page