• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“मिंधे गँग, भाजप, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून अनेक जण बाहेर पडतील,” आदित्य ठाकरे यांचा दावा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 18, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
“मिंधे गँग, भाजप, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून अनेक जण बाहेर पडतील,” आदित्य ठाकरे यांचा दावा

मुंबई, 18 जून : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीला चार ते पाच महिने शिल्लक असताना राज्यात राजकीय वातावरण तापायला सुरूवात झालीय. या पार्श्वभूमीवर मिंधे गँग, भाजप, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून अनेक जण बाहेर पडतील, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. जे गद्दार आहेत आणि पक्ष चोर आहेत त्यांना आम्ही पुन्हा घेणार नाही. भाजप हा महाराष्ट्र द्रोही पक्ष असल्याची टीका देखील त्यांनी केलीय.

नोव्हेंबरमध्ये आपल्याला मविआ सरकार बसवायचंय –
महायुतीचे सरकार फक्त सहा महिने असून नोव्हेंबरमध्ये आपल्याला मविआ सरकार बसवायचे आहे. आपण कुठून सुरू केले आणि भाजपने कुठून केले. ते एवढे असून नऊवर आहेत. आपले इतके पळून गेले तरी आपण नऊ आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, उत्तर पश्चिमची जागा आपण जिंकणार आणि दहा जागा होणार, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला. तसेच लोकसभेत आपण पाहिले की मतदारांनी कौल दाखवला असून मला एकटा पुढे जायचे नाहीय, मला सर्व तरुणांना सोबत घेऊन जायचे आहे. महाराष्ट्राने दाखवले की देशात मस्ती, हुकूमशाही चालणार नाही. भाजपवाले छाती फुलवतात, ती टाचणीने फोडता येते, अशी खोचक टीका देखील आदित्य ठाकरेंनी केली.

इथे लोकशाही चालते –
अमोल कीर्तीकर यांचे निवडणूक बघतली असता यामध्ये यंत्रणेचा गैरवापर केला गेला. भाजपच्या माजी मंत्रीने सांगितले, जे भाजपच्या मनात आहे, सिंगल पार्टी रूल आणायचे, संविधान भाजप बदलायचे आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, 400 पार आम्हाला हवे आहे, कारण 400 पार झाले तर आम्हाला संविधान बदलायचे आहे. पण याचं संविधानाने इथे प्रत्येकाला आवाज दिलेला आहे असून आपण केंद्र सरकारला दाखवलंय, या देशात कुणाची मस्ती चालत नाही. हुकूमशाही चालत नाही, इथे लोकशाही चालते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : Video : दोन पदांसाठी मैदानी चाचणी एकत्र आल्यास तर उमेदवारांनी काय करावे?, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली महत्वाची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: aditya thackeray critcsmumbaiShivsena UBTshivsena ubt leader aditya thackeray

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

May 14, 2026
उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

May 12, 2026
नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

May 12, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

May 11, 2026
Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

May 11, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

May 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page