• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“मिंधे गँग, भाजप, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून अनेक जण बाहेर पडतील,” आदित्य ठाकरे यांचा दावा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 18, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
“मिंधे गँग, भाजप, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून अनेक जण बाहेर पडतील,” आदित्य ठाकरे यांचा दावा

मुंबई, 18 जून : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीला चार ते पाच महिने शिल्लक असताना राज्यात राजकीय वातावरण तापायला सुरूवात झालीय. या पार्श्वभूमीवर मिंधे गँग, भाजप, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून अनेक जण बाहेर पडतील, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. जे गद्दार आहेत आणि पक्ष चोर आहेत त्यांना आम्ही पुन्हा घेणार नाही. भाजप हा महाराष्ट्र द्रोही पक्ष असल्याची टीका देखील त्यांनी केलीय.

नोव्हेंबरमध्ये आपल्याला मविआ सरकार बसवायचंय –
महायुतीचे सरकार फक्त सहा महिने असून नोव्हेंबरमध्ये आपल्याला मविआ सरकार बसवायचे आहे. आपण कुठून सुरू केले आणि भाजपने कुठून केले. ते एवढे असून नऊवर आहेत. आपले इतके पळून गेले तरी आपण नऊ आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, उत्तर पश्चिमची जागा आपण जिंकणार आणि दहा जागा होणार, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला. तसेच लोकसभेत आपण पाहिले की मतदारांनी कौल दाखवला असून मला एकटा पुढे जायचे नाहीय, मला सर्व तरुणांना सोबत घेऊन जायचे आहे. महाराष्ट्राने दाखवले की देशात मस्ती, हुकूमशाही चालणार नाही. भाजपवाले छाती फुलवतात, ती टाचणीने फोडता येते, अशी खोचक टीका देखील आदित्य ठाकरेंनी केली.

इथे लोकशाही चालते –
अमोल कीर्तीकर यांचे निवडणूक बघतली असता यामध्ये यंत्रणेचा गैरवापर केला गेला. भाजपच्या माजी मंत्रीने सांगितले, जे भाजपच्या मनात आहे, सिंगल पार्टी रूल आणायचे, संविधान भाजप बदलायचे आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, 400 पार आम्हाला हवे आहे, कारण 400 पार झाले तर आम्हाला संविधान बदलायचे आहे. पण याचं संविधानाने इथे प्रत्येकाला आवाज दिलेला आहे असून आपण केंद्र सरकारला दाखवलंय, या देशात कुणाची मस्ती चालत नाही. हुकूमशाही चालत नाही, इथे लोकशाही चालते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : Video : दोन पदांसाठी मैदानी चाचणी एकत्र आल्यास तर उमेदवारांनी काय करावे?, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली महत्वाची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: aditya thackeray critcsmumbaiShivsena UBTshivsena ubt leader aditya thackeray

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

June 15, 2026
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page